Skip to content
यशायाह १५:६-७

देशाचा उजाडपणा आणि आर्थिक विनाश

यशायाह १५:६-७
निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही.
म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options