2 तीमथ्य २:४-६
४
कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे.
५
एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही.
६
परिश्रम करणार्या शेतकर्याने पिकाचा पहिला वाटा घेणे योग्य आहे.