Skip to content
यशायाह ५७:१-२

नीतिमानांचा मृत्यू

यशायाह ५७:१-२
नीतिमान नष्ट होतात, आणि ते कोणीही मनावर घेत नाही; दयाळू माणसे उचलून घेतली जातात, आणि कोणालाही हे उमगत नाही कि भावी काळातील अनर्थापासून राखण्यासाठीच त्यांना नेण्यात येते.
जे नीतिमार्गाने चालतात ते शांती पावतात; त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options