Skip to content
स्तोत्रसंहिता १०७:४-६

स्तोत्रसंहिता १०७:४-६

काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते, त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता.
भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते.
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options