स्तोत्रसंहिता १०७:४-६
४
काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते, त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता.
५
भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते.
६
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.